शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आळंदीकरांचा स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: July 8, 2015 01:26 IST

नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला.

आळंदी : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. कीर्तनकाराचा वेष परिधान केलेले मुख्याधिकारी औंधकर, खादीचे धोतर, सदरा, त्यावर काळे जॅकेट आणि डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी पांढरी टोपी घालून स्वच्छतादूताच्या वेषातील नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्यासह टाळमृदंगाचा गजर करत डोक्यावर स्वच्छता संदेश देणाऱ्या टोप्या व हातात फलक घेऊन निघालेल्या चिमुकल्यांनी आळंदीलाच नव्हे, तर महाराष्ट्रालाच जणू स्वच्छतेचा संदेश दिला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत आळंदी येथे स्वच्छतेचा संकल्प स्वच्छता दिंडीतून करण्यात आला.सकाळी १० वाजता नगर परिषदेपासून शुभारंभ करण्यात आलेल्या या दिंडीत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी डोक्यावर फेटा व अंगातील सदऱ्यावरून साक्षात ख्यातनाम कीर्तनकाराचा वेष परिधान केलेला, तर नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी टोपी, पांढरा खादीचा सदरा, धोतर व त्यावर काळे जॅकेट, तर शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय गणवेशात डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पांढऱ्या शुभ्र टोप्या, हातात स्वच्छतेचा जागर करणारे घोषवाक्ये लिहिलेले फलक, शिक्षिका, शिक्षक, प्राध्यापक, विविध दिंडीतील दिंडीकरी, आळंदीत दाखल झालेले वारकरी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नागरिकांनी मोठा सहभाग होऊन हा उपक्रम यशस्वी केला.नगर परिषदेपासून सुरू झालेली ही स्वच्छता दिंडी नवीन एस.टी. स्टॅण्ड, चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, नगर परिषद चौक ते महाद्वार चौक अशा मार्गाने परिक्रमा करून इंद्रायणीच्या घाटावर पोहोचला.