शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

अवकाळीनंतर राज्यात आता सुटले थंड वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:34 IST

अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातल्यानंतर आता थंड वारे वाहू लागले आहे.

पुणे : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातल्यानंतर आता थंड वारे वाहू लागले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून काही भागांतील कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरच हुडहूडी भरणारी थंडी पडेल, असा अंदाज आहे.रविवारी राज्यात अहमदनगर येथे सर्वात कमी १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा १.३ अंशाने कमी होते. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे सर्वात कमी १५.५ अंश तापमानाची नोंद झाली. मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, अकोला व पणजीमधील कमाल तापमान सरासरीच्या खाली आले होते. मुंबई व रत्नागिरीसह सातारा येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.राज्याच्या अनेक भागात सकाळी दाट धुक्याची चादर पसरत आहे. त्याचा परिणाम, विमान उड्डाणांसह रस्ते वाहतुकीवरही होत आहे. संध्याकाळपासूनच हवेत काहीसा गारवा येत असून रात्री त्यात वाढ होत आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.