शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:11 IST

भाजपाच्या राजकारणाला आपने दिलेले हे उत्तर आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले.

पुणे : ज्या आक्रस्ताळेपणाने, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण हाेईल असे राजकारण भाजपाने केले. विराेधीमत व्यक्त करणाऱ्यांना देशद्राेही ठरवले या भाजपाच्या राजकारणाला लाेकांचे प्रश्न साेडवून आम आदमी पक्षाने (आप) उत्तर दिले आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेेते राजू शेट्टी यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते. शेट्टी म्हणाले, भाजपाच्या आक्रस्ताळ, हिडीस राजकारणावर हा आपचा विजय आहे. भाजपाने जातीय ध्रुवीकरण करुन मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. विराेधी मत व्यक्त करणाऱ्याला देशद्राेही ठरवण्यात आले. दांभिक राष्ट्रवादाची परिसीमा गाठली हाेती. त्यात देशात मंदी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यावरुन लक्ष हटविण्यासाठी आक्रस्ताळपणा भाजपाने सुरु केला. यावर आपने शांतपणे नागरिकांचे प्रश्न साेडवले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणारा प्रशासक मिळाला तर ते जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतात हे दिल्लीच्या मतदारांनी दाखवून दिले. 

आप आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष येऊ शकतात एकत्रआप आणि स्वाभिमानी हे नैसर्गिक मित्र आहाेत. केजरीवाला यांना 2013 ला मी सांगली ला घेऊन आलाे हाेताे. आम आदमी पक्षाची ग्रामीण भागाची भूमिका स्पष्ट झाली नव्हती म्हणून आम्ही थांबलाे हाेताे, परंतु येत्या काळात दाेन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येत नाही असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाdelhiदिल्ली