शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे ४१४ विद्यार्थी ‘अन् रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या ३१ ...

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील ४१४ विद्यार्थ्यांशी संपर्कच होऊ न शकल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. तसेच दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही सर्व विक्रम मोडीत काढणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. निकाल तयार करण्यासाठी इयत्ता दहावी, अकरावीच्या आणि बारावीच्या अंतर्गत गुणांचा आधार घेतला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधला. अंतर्गत गुण देण्यासाठी काही महाविद्यालयांकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, वर्षभर महाविद्यालयाशी कोणताही संपर्क साधला नाही, अशा विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता आला नाही.

राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण संकलित करून राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरले. त्यामुळे निकाल तयार करण्यचे काम अंमित टप्प्यात आहे. येत्या ३१ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न आहे.

कोरोनामुळे झालेले स्थलांतर, बदलेला मोबाईल क्रमांक आदी कारणांमुळे राज्यातील ४१४ विद्यार्थ्यांपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांना पोहचता आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता आला नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

----------------