शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

जिल्हा बँकेला २८२ कोटी ५१ लाखांचा नफा : थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:10 IST

बँकेच्या ठेवींतही वाढ होऊन ११ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नेट एनपीए शून्य टक्के असून बँकेने हा मोठा उच्चांक ...

बँकेच्या ठेवींतही वाढ होऊन ११ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नेट एनपीए शून्य टक्के असून बँकेने हा मोठा उच्चांक केलेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले,

मार्च २०२१ अखेर बँकेची एकूण उलाढाल १९ हजार १९८ कोटी ५५ लाख रुपयांची असून सभासद संख्या १० हजार ९६४ एवढी आहे. त्यापैकी ९२३१ सहकारी संस्था व १७३३ व्यक्ती सभासद आहेत. बँकेचे भागभांडवल ३३८ कोटी ८० लाख रुपये आहे

विकास संस्थांनी व शेतकरी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याने बँकेचा ग्रॉस व नेट एनपीए नाबार्डच्या निकषानुसार निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत आणण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे.

साखर कारखाने, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, वैयक्तिक कर्जदार यांना विविध प्रकारचा कर्जपुरवठा केलेला आहे.

बँकेने ५२३३ कोटी ८१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे असून, बँकेचे नेटवर्थ ८१० कोटी १२ लाख रुपये आहे. तसेच बँकेचा सीडी रेशो ७३.१५ टक्के व सीआरएआर ११.७४ टक्के आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या १०४ वर्षांच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठा नफा प्रथमच झाला आहे. गेल्या अर्थिक वर्षात २७४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. यामध्ये ८ कोटी ५० लाखांची वाढ झाली आहे. ठेवींमध्येही १००० कोटींची वाढ झाली आहे, असेही ते थोरात यांनी सांगितले.