शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

आठ वर्षापासून 23 जण नोकरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 29, 2014 00:26 IST

पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील 23 सफाई कर्मचारी गेल्या आठ वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती.

पुणो : पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील 23 सफाई कर्मचारी गेल्या आठ वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे 23 जणांपैकी अनेकांचे वय निघून गेल्यानंतरही त्यांना नोकरी मिळालेली नाही. या सर्वानी अनेकदा पाठपुरावा करूनही संरक्षण संपत्ती महासंचालनालयाने याबाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
सन 2क्क्6 मध्ये पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील सफाई कर्मचारी पदासाठी 53 जणांनी अर्ज केला होता. त्यातील 3क् जणांना 2क्14 र्पयत नोकरी मिळाली. मात्र, 2क्14 र्पयत 23 जणांना नोकरी मिळाली नाही. कारण, तोर्पयत त्यांची वयोमर्यादेची अट संपली होती. मात्र, संरक्षण महासंचालनालयाच्या दिरंगाईमुळेच त्यांची वयाची अर्हता संपली होती.  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केवी नागीरेड्डी यांनी संबंधित अर्ज लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संरक्षण संपत्ती महासंचालनालयाला पाठविले होते. मात्र, त्यावर आजर्पयत प्रतिसाद दिला गेला नाही. दरम्यान, याठिकाणी संजीवकुमार यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला.
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची वाट पाहत असणारे आदिक सोनवणो, प्रकाश गुरय्या, दिनेश शेडगे आणि हेमंत कालवी यांच्यासह 23 जण सध्या खासगी ठिकाणी नोकरी करत आहेत. त्याठिकाणी ते तीन-साडेतीन हजार रुपयांवर उदरनिर्वाह करत आहेत. आदिक सोनवणो यांची आई पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नोकरी करत होत्या. त्यांच्या जागी नोकरी मिळण्यासाठी आदिक यांनी अर्ज केला होता. प्रत्येक वेळी त्यांना जागा रिकामी झाल्यानंतर बोलाविण्यात येईल, असे सांगून परत पाठविण्यात आले. 
आदिक म्हणाला, की अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी त्यावेळी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ती पाहून मी अर्ज केला. मात्र, आमची फाईल पुढे सरकलीच नाही. सफाई कर्मचा:यांसाठी 3क् वर्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, योग्य वेळी नोकरी न मिळाल्याने आमचे वय वाढत गेले. 2 नोव्हेंबर 2क्13 रोजी आम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. 23 रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, आतार्पयत नोकरी मिळाली नाही. आमचे वय बसत नसल्याने आम्हाला बोलाविण्यात आलेले नाही, हे आम्हाला नंतर समजले. मात्र, यामध्ये आमचा काहीच दोष नाही, असे प्रकाश गुरय्या यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
 
या अजर्दारांना नोकरी मिळण्यासाठी पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येकाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही. मात्र, जी प्रक्रि या आहे, त्यानुसारच भरती झाली पाहिजे. अजर्दारांचे वय वाढल्याचेही आम्ही संरक्षण विभागाला कळविले आहे. याबाबतीत त्यांनी आम्हाला जे प्रश्न किंवा माहिती विचारली आहे, ती सर्व वेळोवेळी दिली आहे.
- संजयकुमार, 
सीईओ, पुणो कॅन्टोन्मेंट बोर्ड