शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

२२ कोटींचा पुरवणी टंचाई आराखडा अमान्य

By admin | Updated: May 30, 2017 02:17 IST

जिल्ह्यातील टंचाई निवारण करण्यासाठी मूळ आराखडा २१.२० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्यात वाढ करून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील टंचाई निवारण करण्यासाठी मूळ आराखडा २१.२० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्यात वाढ करून २२.६० कोटी रुपयांचा पुरवणी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र हा आराखडादेखील जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अमान्य केला आहे़जिल्हा परिषदेने पुरवणी आराखड्यामध्ये केलेल्या मागण्या या अवास्तव आहेत. त्यामुळे तो अमान्य करण्यात आला आहे़ तरीदेखील हा आराखडा नव्याने दोनदा सादर केला गेला. त्यातही त्रुटी राहिल्याने तोदेखील अमान्य करण्यात आला आहे. आता तिसऱ्यांदा तो १५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्यातच सध्या पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तो मान्य होण्याची शक्यता कमी आहे़ २१ कोटी २० लाख रुपयांचा पहिला आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातील सध्या जिल्ह्यात १० कोटी ५८ लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत.