शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

आंब्याची निर्यातीत २० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:22 IST

राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रावरून यंदा एक हजार मेट्रिक टनाहून अधिक आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून सुमारे २० कोटींची उलाढाल झाली आहे

पुणे : राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रावरून यंदा एक हजार मेट्रिक टनाहून अधिक आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून सुमारे २० कोटींची उलाढाल झाली आहे. अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, जपान, न्यूझिलंड, रशिया, दक्षिण कोरिया आदी देशांत आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली.राज्य कृषी पणन मंडळामार्फत राज्यातील कृषी मालाचे निर्यातीसाठी धोरणात्मक उपाययोजना करून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीतील कृषी विकास योजनेच्या माध्यमातून आंबा उत्पादक क्षेत्रातील रत्नागिरी, देवगड, जालना, बीड, लातूर निर्यात सुविधा केंद्राची उभारणी झाली आहे.्रयंदा अमेरिकेत ५४० मेट्रिक टन, युरोपात ४४६ मेट्रिक टन, आॅस्ट्रेलियात १७, जपानमध्ये २३, न्यूझिलंडमध्ये २८, तर दक्षिण कोरियात ४० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली, असे कृषी पणन मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.