शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

जिल्ह्यातील १३ गावे होणार ‘स्मार्ट व्हिलेज’

By admin | Updated: April 18, 2017 02:47 IST

प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तेरा गावांची शासनाच्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या योजनेत निवड करण्यात आली. बारामती तालुक्यातील कटफळची

पुणे : प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तेरा गावांची शासनाच्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या योजनेत निवड करण्यात आली. बारामती तालुक्यातील कटफळची मात्र पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील तीन गावांचा विचार करण्यात आला होता. तसेच तालुकास्तर आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी पाच वेगवेगळ्या निकषांमधून या गावांची निवड केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली. आंबेगावमधून गावडेवाडीची निवड केली. बारामती तालुक्यातून कटफळची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर सांगवी, तर तिसऱ्या क्रमांकावर सुपा होते. भोर तालुक्यातून केंजळची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर किकवी, तर तिसऱ्या क्रमांकावर आळंदे होते. दौंड तालुक्यातून गलांडवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर वाखारी, तर तिसऱ्या क्रमांकावर गार होते. हवेली तालुक्यातून सांगरूणची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर आष्टापूर, तर तिसऱ्या क्रमांकावर खामगाव टेक होते. इंदापूर तालुक्यातून गंगावळणची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर डिकसळ, तर तिसऱ्या क्रमांकावर कांदलगाव होते. जुन्नर तालुक्यातून ठिकेकरवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर काळवाडी, तर तिसऱ्या क्रमांकावर मांजरवाडी होते. खेड तालुक्यातून आंबेठाणची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर कान्हेवाडी तर्फे चाकण होते. मावळ तालुक्यातून वाकसईची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर टाकवे खुर्द होते. मुळशी तालुक्यातून बावधनची निवड केली आहे. पुरंदर तालुक्यातून धालेवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर काळदरी, तर तिसऱ्या क्रमांकावर पिंगोरी होते. शिरूर तालुक्यातून विठ्ठलवाडीची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर चिंचोली मोराची, तर तिसऱ्या क्रमांकावर न्हावरे होते. वेल्हा तालुक्यातून वेल्हे बुद्रुकची निवड केली असून, दुसऱ्या क्रमांकावर लव्ही बुद्रुक, तर तिसऱ्या क्रमांकावर सुरवड होते. (प्रतिनिधी)