शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'चहावाला पंतप्रधान होेऊ शकतो मग शेतकऱ्याचा मुलगा का नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 23:29 IST

मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नांना दिली रोखठोक उत्तरे

मोखाडा : मुख्यमंत्री फडणवीस यांना चक्क पालघरात येवून माझ्या सारख्या छोट्या माणसावर टीका करावी लागली त्यांनी माझे शिक्षणही काढले मला त्यांना विचारायचे आहे जर चहावाला पंतप्रधान होवू शकतो तर मग माझ्या सारखा शेतकºयाचा मुलगा खासदार होवू शकत नाही का असा सवाल महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी मोखाड्यात विचारला. त्यांना कदाचित एका मतांच्या जोरावर मी पंतप्रधान होईल की काय याची भिती तर वाटत नाही ना असा खोचक प्रश्न ही जाधव यांनी उपस्थित केला.महाआघाडीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असून बविआचे अध्वक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी मोखाडा तालुक्यातील मागेच सभा घेऊन प्रचार केला होता. यानंतर मंगळवारी महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी सुर्यमाळ दुधगांव शिरसगांव खोडाळा आडोशी मोखाडा पोशेरा ब्राह्मणपाडा अशा गांवांचा दौरा करत खेडो पाडी पिंजुन काढली यावेळी प्रत्येक मतदारांच्या घरी जावून भाजप सरकारचा अनागोंदी कारभारावर टीका केली. यावेळी जाधव यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा होते. भुसारा यांनी यावेळी आपल्या तालुक्यात काही लोक फक्त दिसणारी असुन चमकोगिरी करून आपली दुकाने चालवीत आहेत यामुळे यांच्या भुकथापानाबळी पडू नका असे आवाहन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरNarendra Modiनरेंद्र मोदी