शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

लाल किल्ल्यावरील हिंसाचार हे केंद्राचे कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 04:54 IST

अरविंद केजरीवाल यांचा आरोप; शेतकरी देशद्रोही नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी हे देशद्रोही नाहीत. प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार हे केंद्र सरकारचे कारस्थान होते, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला कायमच पाठिंबा राहील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावरील हिंसाचार हा शेतकऱ्यांनी नव्हे तर केंद्र सरकारने घडविला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीतील रस्त्यांची नीट माहितीही नाही. ते हिंसाचार घडवतीलच कसे, असा सवालही केजरीवाल यांनी विचारला.

मेरठ येथे रविवारी झालेल्या किसान महापंचायतीमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले की, प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये नेमके काय झाले याची दिल्लीचा मुख्यमंत्री असल्याने मला संपूर्ण माहिती आहे. देशातील शेतकरी सध्या खूप दु:खी आहे. आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी गेल्या ९० दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. त्यात २५० शेतकऱ्यांचे बळी गेले. इतके होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राने काहीही केले नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालFarmers Protestशेतकरी आंदोलन