शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लाल किल्ल्यावरील हिंसाचार हे केंद्राचे कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 04:54 IST

अरविंद केजरीवाल यांचा आरोप; शेतकरी देशद्रोही नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी हे देशद्रोही नाहीत. प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार हे केंद्र सरकारचे कारस्थान होते, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला कायमच पाठिंबा राहील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावरील हिंसाचार हा शेतकऱ्यांनी नव्हे तर केंद्र सरकारने घडविला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीतील रस्त्यांची नीट माहितीही नाही. ते हिंसाचार घडवतीलच कसे, असा सवालही केजरीवाल यांनी विचारला.

मेरठ येथे रविवारी झालेल्या किसान महापंचायतीमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले की, प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये नेमके काय झाले याची दिल्लीचा मुख्यमंत्री असल्याने मला संपूर्ण माहिती आहे. देशातील शेतकरी सध्या खूप दु:खी आहे. आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी गेल्या ९० दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. त्यात २५० शेतकऱ्यांचे बळी गेले. इतके होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राने काहीही केले नाही.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालFarmers Protestशेतकरी आंदोलन