शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएममध्ये घोटाळा नाही - राजनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 23:15 IST

विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांचा स्पष्ट निर्वाळा

नालासोपारा : इलेक्ट्रॉनिक व्होटींगमशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही जर असता तर काही राज्यात तुम्हची सत्ता आली असती का आपली सत्ता आली तर इव्हीएममध्ये घोटाळा होता असा आरोप करणे हा दुतोंडीपणा आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी येथील युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या विजय संकल्प सभेत केली. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम बद्दल का बोलले नाहीत असा आरोप राजनाथ सिंग यांनी केला आहे. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी राजेंद्र गाडीत यांना मत द्या व विजयी करा. राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तूती त्यांनी केली.गरिबीच्या मुद्यावर आजपर्यंत काँग्रेसने राजकारण केले असून भाजप हा मतदारांच्या डोळ्यात धूळ झोकणारे राजकारण करत नाही तर देशाची मान उंचावेल असे राजकारण आजपर्यंत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार आतंकवादाचे दुष्मन असून तुम्ही कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे मतदान करा आणि गावीतला निवडून आणा असे आवाहनही त्यांनी केले. युती ही अबाधित असून ती कोणीही तोडू शकत नाही, शरद पवार यांनी पहिलीच हवा पाहिली म्हणून लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतली असेही ते म्हणाले.दुनियेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढली आहे. रसिया, चीन आणि अमेरिका या मातब्बर देशांच्या पंगतीमध्ये लवकरच जाऊन बसणार, २०३० ते २०३१ च्या दरम्यान भारताचा अर्थसंकल्प खूप तेजीने वाढणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरRajnath Singhराजनाथ सिंह