शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

देशातील सर्व यंत्रणांवर नियंत्रण मिळविण्याचा संघाचा डाव - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:39 IST

भाजपाचा जनक असलेला रा. स्व. संघ देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे शुक्रवारी केला.

भुवनेश्वर : भाजपाचा जनक असलेला रा. स्व. संघ देशातील सर्व संस्था, यंत्रणांवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे शुक्रवारी केला. मोदी सरकारमध्येही संघाचा वरचष्मा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, शिक्षण, न्यायव्यवस्था यासह प्रत्येक यंत्रणेत संघाने शिरकाव केला आहे. त्यामुळे देशात अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे.१.२ अब्ज जनतेच्या सांघिक प्रयत्नांतून देशाचा कारभार चालवला गेला पाहिजे. एकाच विचारसरणीच्या लोकांच्या हाती सत्तासूत्रे एकवटणे धोकादायक आहे. महत्त्वाच्या यंत्रणांनी कसा कारभार करावा याबाबत भाजपापेक्षा काँग्रेसची मते खूप वेगळी आहेत. आमचा विकेंद्रीकरणावर, यंत्रणांचे स्वातंत्र्य व राज्यघटनेचे पावित्र्य जपण्यावर विश्वास आहे.राहुल गांधी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष व सुरू असलेली निदर्शने यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. भाजपा राजकीय स्वार्थासाठी या राज्यांमध्ये धर्म, वंशाच्या आधारावर ध्रुवीकरण घडवू पाहत आहे.>मुले मोठी झाल्यानंतर प्रियंका राजकारणातराहुल गांधी यांनी सांगितले की, प्रियंका यांचा सक्रिय राजकारणात अचानक प्रवेश झालेला नाही. स्वत:ची मुले मोठी झाल्यानंतर मगच राजकारणात यायचे, असा निर्णय प्रियंका यांनी खूप आधीच घेतला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधी