शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:41 IST

अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान

मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. भाजप एकीकडे देशभक्तीचे नारे देतआहे; तर दुसरीकडे करकरेंचा अवमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन अतिरेक्यांचे संरक्षण करत आहे. हिंमत असेल तर भाजपने आधी प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले.दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी आज प्रचारसभा घेतल्या. प्रज्ञासिंह ठाकूरला वाचविण्याचे काम भाजप सरकारने केले. सरकारी वकिलानेच सरकारचा दबाव असल्याचे सांगितले. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. देशाची चावी कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी ही निवडणूक आहे. खरा चौकीदार कोण हे पाहून मत करा. २०१४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे सत्ता आली नाही. या वेळी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत, असेही चव्हाण म्हणाले.सेना-भाजपने मुंबई लुटलीधारावीचा डास आणि मला चावणारा डास एकच म्हणून रक्ताचं नातं म्हणणाºया उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे, असा सवाल करतानाच गुडनाइटचे बटन दाबून शिवसेना- भाजपला पराभूत करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. मोदी-फडणवीसांनी पाच वर्षांत काय केले, शिवसेना-भाजपने मुंबई लुटली. या दोघांनी मिळून महाराष्ट्र चुलीत घातला. आता देशात परिवर्तनाची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरAshok Chavanअशोक चव्हाण