शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

"ममता बॅनर्जी आधी बंगालसाठी लढल्या, आता त्यांना भारतासाठी लढायचंय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 10:41 IST

Mamata Banerjee and Javed Akhtar meet:ममता बॅनर्जी चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत, यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या.

ठळक मुद्दे बंगालने नेहमी क्रांतीकारी आंदोलनांचे नेतृत्व केले

नवी दिल्ली: प्रसिद्ध लेखक-गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आजमी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची गुरुवारी भेट घेतली. त्या भेटीदरम्यान ममतांनी जावेद अख्तर यांना तृणमूल काँग्रेसचे स्लोगन 'खेला होबे'वर गाणे लिहीण्याची विनंती केली. ममता बॅनर्जी चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत, यादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या.

ममतांच्या भेटीनंतर जावेद अख्तर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला इतरांचं माहित नाही, पण माझ्या मते देशात परिवर्तन व्हायलाच हवं. देश सध्या तणावाखाली जगतोय, ध्रुवीकरणाच्या मुद्यावर अनेकजण आक्षेपार्ह विधानं करतायत. देशात ठिकठिकाणी हिंसेच्या घटना घडतात, दिल्लीतील दंगली याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. या गोष्टी व्हायला नको होत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बंगालने नेहमी क्रांतीकारी आंदोलनांचे नेतृत्व केलेजावेद अख्तर पुढे म्हणाले की, बंगालला मोठा इतिहास आहे. त्या राज्याने नेहमीच क्रांतीकारी आंदोलनाचांचे नेतृत्व केलंय. बंगालरचे कलाकार आणि बौद्धिक लोक ममतांना पाठिंबा देतात. यावेळी पत्रकारांनी जावेद अख्तर यांना प्रश्न विचारला की, ममतांनी भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्व करावं का ? त्यावर अख्तर म्हणाले, मी ममतांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. पण, त्यांनी कधीच आघाचीचे नेतृत्व करण्याची आशा व्यक्त केली नाही. पण, त्या परिवर्तनामध्ये विश्वास करतात. आधी त्या बंगालसाठी लढल्या, आता त्यांना भारतासाठी लढायचं आहे. मुळात नेतृत्व कोण करेल, हा मुद्दा नसून तुम्हाला कसा भारत हवा आहे, हा प्रमुख मुद्दा आहे, असेही अख्तर म्हणाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीJaved Akhtarजावेद अख्तरdelhiदिल्लीtmcठाणे महापालिका