शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

किसान, जवान व मजदूर आघाडी ४८ जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:38 IST

मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

पुणे : मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सरकार शेतकºयांच्या कर्जमाफीचे नुसते आश्वासन देत आहे. त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. या सर्व बाबींना लक्षात घेऊन किसान, जवान व मजदूर आघाडीने महाराष्ट्रात४८ जागा लढवण्याचा निर्णयघेऊन अब की बार शेतकरीसरकार स्थापन करणार, अशी माहिती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी किसान, जवान व मजदूर आघाडीचे अध्यक्ष गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी समाज प्रमुख किशोर ढमाले, बळीराजाशेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संजय घाटणेकर, कालिदास आपटे, दिलीप भोयर, बी. जी. पाटील आदीउपस्थित होते.महाराष्ट्रातील ११ संघटना एकत्र येऊन किसान जवान व मजदूर आघाडी या राज्यव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. यात ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून २० जागेवर प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे. तर आघाडीच्या वतीने काँग्रेस व भाजपा युती यांच्या विरोधात लढू इच्छिणाºया सपा, बसपा व वंचित बहुजन आघाडी इत्यादी पक्षाशी चर्चा करून ४८ जागांचे नियोजन केले जाणार आहे.>साखर आयुक्तालयावर बेमुदत आंदोलनशेतकºयांच्या जमिनीचे भूसंपादन, कमाल जमीन धारणा, पाळीव प्राणी, वन्य प्राणी संरक्षण कायदा, शेतकरीविरोधी कायद्याची अंमलबजावणी करून शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया सरकारच्या साखर आयुक्त कार्यालयावर २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत धरणे आंदोलन होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९