शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

आंध्रात काँग्रेस स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 06:03 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाशी युती न करता स्वबळावर लढत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

विजयवाडा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाशी युती न करता स्वबळावर लढत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या राज्यात लोकसभेच्या २५ व विधानसभेच्या १७५ जागा आहेत. प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयाला राहुल गांधी यांनी हिरवा कंदिल दाखविला. तेलंगणातील पराभवाने आंध्रात तेलुगू देसमशी जागावाटप करावे का, याबाबत काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत होते. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीच्या काही नेत्यांनी तेलुगू देसमशी आघाडीचे समर्थनच केले. काहींनी वायएसआर काँग्रेस व जन सेना या पक्षांशीही आघाडी करावी अशी मागणी केली. >सामुदायिक नेतृत्वाची गरज - चंद्राबाबूविरोधी पक्षांच्या महाआघाडीने सामुदायिक नेतृत्व स्वीकारावे ही काळाची गरज आहे असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. मग ते नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वा अन्य कोणाचेही असू शकेल, पण आता हे सारे नेते एकजुटीने काम करीत आहेत.>आंध्रच्या विशेष दर्जासाठी प्रयत्नप्रदेश काँग्रेसच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून स्वबळावर लढण्यास तयार व्हा, असा निरोप आला. त्यानुसार विचारविनिमय करून एकट्याने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आंध्र प्रदेशला केंद्राला विशेष दर्जा द्यावा या मागणीभोवती निवडणूक प्रचार केंद्रित करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधी