शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

कृषी कायद्यातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींची दारे खुली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 01:36 IST

बळीराजाला मिळाले आणखी अधिकार

नवी दिल्ली : कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना अनेक नव्या संधींची दारे खुली झाली असून त्यांना आणखी अधिकारही मिळाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी  ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्ली परिसरात उग्र आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सांगितले की, शेतमाल विकत घेतल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत त्याचे पैसे शेतकऱ्याला देणे नव्या कृषी कायद्यांद्वारे बंधनकारक आहे. पैसे मिळाले नाहीत तर शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीचा उपविभागीय दंडाधिकाऱ्याने एक महिन्याच्या आत निपटारा करणे बंधनकारक करण्यात आले. मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी जितेंद्र भोई यांनी आपल्या शेतातील मका व्यापाऱ्यांना ३ लाख ३२ हजार रुपयांना विकला होती. त्या व्यवहारात व्यापाऱ्यांनी २५ हजार रुपये आगाऊ दिले व बाकीची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. 

चोरून नेलेली मूर्ती कॅनडातून आणणार भारतातसुमारे १०० वर्षांपूर्वी वाराणसी येथून चोरलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती तस्करीतून कॅनडात नेण्यात आली होती. आता ही मूर्ती तिथून लवकरच भारतात आणली जाणार आहे. नुकताच जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ही घटना प्रत्येक भारतीयाला आनंद देणारी आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी वाराणसी येथून चोरलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती तस्करीतून कॅनडात नेण्यात आली होती. आता ही मूर्ती तिथून लवकरच भारतात आणली जाणार आहे. नुकताच जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ही घटना प्रत्येक भारतीयाला आनंद देणारी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी