शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

"शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही, आपण म्हणजेच शासन होय, अर्थात...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 20:54 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील.

पिंपरी : सर्व सामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारं हे सरकार आहे. शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही. आपण म्हणजेच शासन होय. अर्थात सर्वसामान्य माणसे हेच खऱ्या अर्थाने शासन आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. 

दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्यातर्फे मोशी येथे शनिवारी महासत्संग मेळावा झाला. यावेळी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील. अध्यात्मिक विकासातून राष्ट्र विकास साधता येतो. हेच या महासत्संग मेळाव्याचे ध्येय आहे. शासन पोहचू शकत नाही तेथे गुरुमाऊलींचे कार्य पोहोचते. या कार्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचत आहेत. आम्ही राज्यकर्ते काम करतो आम्हाला अशा व्यक्तींकडून, उपक्रमांतून प्रेरणा मिळते.  पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शासन यासाठी प्रयत्न करीत आहे. 

‘मी मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही’महासत्संगाच्या या अध्यात्मिक कार्यक्रमाला मी मुख्यमंत्री आहे म्हणून आलेलो नाही. तर, तुमच्या परिवारातील एक सदस्य म्हणून येथे आलो आहे. येथे आलेल्या प्रत्येकाने येथून जाताना समाजासाठी काहीतरी चांगले घेऊन जावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड