शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पाणीपुरवठा विभागास टाळे; धरण भरूनही अनियमित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:41 IST

पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला

पिंपरी : पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला असून, महापालिका भवनातराष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकले. आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण ९७ टक्के भरले आहे. मात्र, शहरातील एकाही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला कुलूप लावण्यात आले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी महापौर अपर्णा डोके, मोरेश्वरभोंडवे, मयूर कलाटे, सुलक्षणा शिलवंत, गीता मंचरकर, विनया तापकीर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, जावेद शेख, समीर मासूळकर, पौर्णिमा सोनवणे, अनुराधा गोफणे आदी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दत्ता साने म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत नगरसेवकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. याची दखल घेऊन महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत करीत आहेत. यापाठीमागे राजकीय षड्यंत्र आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्य बाब नाही.’’हे तर पाण्याचे राजकारणराष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. अद्याप दहा लाख लोकसंख्येप्रमाणे तेवीस लाख लोकसंख्येच्या वाढत्या शहराला पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याच्यामुळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यावरून राजकारण करू नये. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात अंतिम निर्णय होईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड