शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ग्रामप्रदक्षिणा न झाल्यास गावबंद

By admin | Updated: July 8, 2015 02:22 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता पालखी थेट पालखीतळावर घेऊन जाण्याच्या निर्णयावर वाल्हे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

वाल्हे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता पालखी थेट पालखीतळावर घेऊन जाण्याच्या निर्णयावर वाल्हे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सासवड येथे सोमवारी (दि. १२ ) होणाऱ्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास मंगळवारी (दि. १३) संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय आज (दि. ७) झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमुखाने घेण्यात आला.सन १९२६पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा नदीवर पूल नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिरवळमार्गे जात होता. त्यामुळे वाल्हेतील रहिवाशी नीतू मांडके या भाविकाने स्वखर्चाने दगडी पूल बांधून दिला होता. त्यानंतर १९२७ पासून हा सोहळा पुरंदर तालुक्यातून मार्गक्रमण करण्यास सुरवात झाली होती. त्यांच्या या दातृत्वाची दखल घेत तत्कालीन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कमिटीने मांडके यांच्यासह गावकऱ्यांना खांद्यावरून पालखी घेऊन ग्रामप्रदक्षिणा घालण्याचा मान उपलब्ध करून दिला होता. ही ग्रामप्रदक्षिणेची परंपरा खंडित करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. हा वाल्हेकरांचा अपमान असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाल्हेकरांनी व्यक्त केल्या असून गाव बंदचा इशारा दिला आहे. सभेला सरपंच, उसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)