शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बेरोजगारी हे देशासमोरील आव्हान - प्रफुल्ल पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:03 IST

प्रफुल्ल पवार : चºहोलीत उद्योजकता विषयावर परिषद

पिंपरी : आज व्यवस्थापन शिक्षणासाठी सात लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र त्यांपैकी ५ टक्के कुशल विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. आज विद्यार्थी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नसल्याने ९५ टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात. बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक व वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले.चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल आॅफ मॅनेजमेंट, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित उत्कर्ष-व्यावसायिक शिक्षण व बांधणी, कौशल्य, नावीन्यपूर्ण व उद्योजकता या विषयावर आयोजित परिषदेचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

डॉ. कुलदीप चरक, डॉ. रुद्र रामेश्वर, डॉ. बी. के. गुप्ता, डॉ. विनय कांडपाल, उद्योजक केतन गांधी, डॉ. रंजन, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, कॉर्पोरेट रिलेशन्स संचालक डॉ. कमलजित कौर उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘१.३ हजार कोटी युवक रोजगार मिळवण्यासाठी आज धडपड करीत आहे. मात्र रोजगार मिळत नाही. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अनुमानानुसार २०२० पर्यंत सव्वाकोटी बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.’’

डॉ. खेडकर म्हणाले, ‘‘देशात ५४ टक्के तरुणांची संख्या आहे. देशातील तरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. तरुणांचा विकास म्हणजेच देशाचा विकास होय. व्यावसायिक शिक्षण घेताना कार्यक्षमता व कौशल्ये आत्मसात केल्यावर हा विकास जेव्हा होईल. देशात परिवर्तन घडून आणण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये आहे. तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेताना नेतृत्वगुण, संभाषणकला, समस्या निवारण, कलाकृती, क्रिटिकल थिंकिंग, माहिती-तंत्रज्ञान, निरीक्षणशक्ती हे गुण आत्मसात केले पाहिजेत.’’डॉ. श्रीकला बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चेतन खेडकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड