शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘अनधिकृत’बाबत प्रशासन अनभिज्ञ, केवळ १५ टक्के बांधकामे नियमित होण्याची शक्यता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:01 IST

अवैध बांधकामे नियमितीकरणाचा कायदा जाचक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर साशंक आहेत. या कायद्यामुळे शहरातील केवळ १५ टक्के घरे नियमित होतील,

पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाचा कायदा जाचक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर साशंक आहेत. या कायद्यामुळे शहरातील केवळ १५ टक्के घरे नियमित होतील, अशी शक्यता पालिका प्रशासनाने वर्तविलीआहे, अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे व संघटक सुलभा उबाळे यांनी दिली. तसेच बांधकामे नियमित झाल्यावर शास्तीकर माफ होईल का, याबाबत प्रशासन संभ्रमात असल्याचेही त्यांनी सांगितले.आता राज्य सरकारने अवैध बांधकामे नियमितीकरणाचा केलेला कायदा जाचक आहे. दुप्पट पैसे भरून नागरिकांना घरे अधिकृत करावी लागणार आहेत. तसेच याचा केवळ १५ टक्के लोकांनाच फायदा होणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शिवसेनेने मोठा पाठपुरावा केला आहे. अनेक आंदोलने केली. विधानभवनावर मोठ-मोठे मोर्चे काढले आहेत. परंतु, आता फलक लावणारे त्या वेळी कोठेच नव्हते. श्रेयवादासाठी चार वेळा फलक लावले गेले आहेत. नियमित बांधकामे केलेल्या नागरिकांना एफएसआय वाढवून दिला पाहिजे. आम्ही परवानगीघेऊन नियमित बांधकामे करूनचूक केली आहे का?, नियमित कर भरतो ही आमची चूक आहे का, असा प्रश्न नियमित बांधकाम करणारे नागरिक विचारत आहेत. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये. सर्वांना समान न्याय असला पाहिजे. यासाठी नियमित बांधकामे केलेल्या नागरिकांना एफएसआय वाढवून दिला पाहिजे.’’आता फलक लावणारे त्या वेळी कोठे होते?अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शिवसेनेने लढा दिला. आंदोलने केली होती. आता फलक लावणारे त्या वेळी कोठे होते, असा सवालही उबाळे यांनी उपस्थित केला आहे. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार महापालिकेने नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.याबाबत बोलताना कलाटे व उबाळे म्हणाल्या, ‘‘शहरात केवळ ६६ हजार अवैध बांधकामे असल्याचा आकडा प्रशासनाकडे आहे. परंतु, तो कमी आहे. शहरात यापेक्षा अधिक अवैध बांधकामे आहेत. या कायद्यानुसार अत्यल्प बांधकामे नियमित होतील. जी नियमित होतील, त्यांना जबर दंड अदा करावा लागेल. यापेक्षा गुंठेवारीचा कायदा चांगला होता. त्याचा १० टक्के नागरिकांना फायदा झाला होता, असे कलाटे म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड