शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:56 IST

पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली.

येळसे : पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली. येळसे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात तीन शहीद कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामराव तुपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी मावळ तालुक्याचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, आमदार दिगंबर भेगडे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकर शेलार, एकनाथ टिळे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, बंद जलवाहिनी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम ,भास्कर म्हाळसकर, पांडुरंग ठाकर, प्रशांत ढोरे, राजू खाडभोर, भारत ठाकूर, रवींद्र भेगडे, अलका धानिवळे, रघुवीर शेलार, अजित अगळे, बाळासाहेब जाधव, गुलाब वरघडे, जिजाबाई पोटफोडे, निकिता घोटकुले, सुरेखा जाधव, संदीप भुतडा, बबनराव कालेकर, शंकर लोखंडे, अंकुश पडवळ, किसन घरदाळे, अनिल तुपे, किसन खैरे, अमित कुंभार, गणेश ठाकर, श्यामराव शिंदे, मुकुंद ठाकर, नवनाथ ठाकर, रमेश आडकर, लक्ष्मण भालेराव, सचिन मोहिते, अनिल साबळे, गणेश गावडे, वंसत काळे, नंदू कालेकर, सचिन साबळे व हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी शेतकºयांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भांत सकारात्मक निर्णय घेऊन खटले मागे घेण्यात येतील, असे आश्वासन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिले.या वेळी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, पवना बंद जलवाहिनी ज्या वेळी कायमची रद्द झाल्याची घोषणा होईल त्या वेळी खºया अर्थाने अंदोलनादरम्यान शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल. या वेळी प्रस्ताविक श्री. पांडुरंग ठाकर यांनी केले व सूत्रसंचालन विश्वनाथ जाधव यांनी केले.या वेळी तळेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बंदिस्त जलवाहिनीला याआधीही आमचा विरोध कायम होता व यापुढे ही बंद जलवाहिनीला विरोध कायम राहिल. काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून बंद जलवाहिनीचा प्रकल्प कायमचा रद्द करण्याची मागणी शिष्टमंडळाला घेऊन करण्यात येईल. शेतकऱ्यांना तत्कालीन शासनाने नोंदविण्यात आलेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येतील.- बाळा भेगडे, आमदार