शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नवीन योजना पूर्ण झाल्यानंतरच हस्तांतरण

By admin | Updated: March 20, 2017 04:23 IST

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांर्तगत सुरु असलेली नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा होऊ लागल्यानंतर

देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांर्तगत सुरु असलेली नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा होऊ लागल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना या योजनेची संपुर्ण माहिती व प्रशिक्षण दिल्यानंतरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने देहू ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करावी असा ठराव ग्रामसभेत ग्रामस्थानी एकमताने मंजूर केला. या ठरावाची माहिती तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला कळविण्यात येणार आहे. असे असले तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून सोमवार दि. १९ मार्चपासून पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांपुढील पेच कायम आहे. जीवन प्राधिकरण या वर काय भूमिका घेते या कडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रविवारी सकाळी हनुमान समाज मंदीरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा सरपंच सुनिता टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामसेवक गणेश वाळकोळी, उपसरपंच दिनेश बोडके, सदस्यासह ग्रामसभेस ग्रामस्थ उपस्थीत होते. एकमताने नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरच ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव केला असला तरी देहूकरांचा सध्या पाणी पुरवठा थांबविला जाणार हे निश्चित आहे. यावर सध्या काहीही तोडगा दृष्टीपथास येत नाही. यावर आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, पालक मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांची शिष्ट मंडळ भेट घेणार आहे. (वार्ताहर)