शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ

By admin | Updated: March 20, 2017 04:27 IST

शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, या भागातील छोटे-मोठे बंधारे

शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, या भागातील छोटे-मोठे बंधारे, के. टी. बंधारे सध्या कोरडे पडले आहेत.शिक्रापूर, पाबळ, धामारी, खैरेनगर, खैरेवाडीबरोबरच येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. जलयुक्त शिवारातून या भागात मोठ्या प्रमाणावर छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. पावसाळ्याअगोदर व काहीसा पावसाचा सूर असताना या भागातील बंधारे खोलीकरण करण्यात आले. अनेक भागातील छोटी तळी व ओढ्याचे खोलीकरणदेखील करण्यात आले; परंतु अल्पशा पावसाने जानेवारीपर्यंत काही ठिकाणी पाणी राहिले, तर अनेक के.टी.बंधारे खोलीकरण करूनही पाणी साचले नाही. काही भागात मोठ्या प्रमाणावर खर्च करून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कामे झाली; परंतु चालू वर्षी त्याचा ३० टक्केदेखील फायदा झाला नसल्याचे शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)