शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करा- रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 05:01 IST

शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे.

पिंपरी : शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपााययोजना कराव्यात, अशा सूचना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अधिकाºयांना दिल्या.इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात आळंदीजवळील शासकीय विश्रामगृहात रविवारी पर्यावरणमंत्री कदम यांची महापालिका अधिकाºयांबरोबर बैठक झाली. पर्यावरणमंत्री कदम यांनी मैला सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची अधिकाºयांकडून माहिती घेतली. इंद्रायणी नदीत सांडपाणी किती प्रमाणात सोडले जाते, यांचीही अधिकाºयांना विचारणा केली. शहरातून १६ किलोमीटर अंतर इंद्रायणी नदी वाहते. या भागांत एकूण २५ एमएलडी मैला सांडपाणी तयार होते. त्यातील १७ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाते. ७ ते ८ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. पालिका व अमृत योजनेतून चºहोली व चिखली येथे नवीन मैला शुद्धीकरण प्रकल्प तयार होत आहेत. डिसेंबरअखेर प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेलेच सांडपाणी नदीत सोडले जाईल, अशी माहिती संजय कुलकर्णी यांनी पर्यावरण मंत्र्यांना दिली.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदम