शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

राज्यात उभारणार रेशीम प्रशिक्षण केंद्र - सुभाष देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:54 IST

राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

पुणे : राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. रेशीम उत्पादकांना कर्नाटकात जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागत असून भाषेच्या अडचणीमुळे त्याला लाभ मिळत नसल्याचेही ते म्हणाले.रेशीम संचालनालयाच्या वतीने महारेशीम अभियान व राज्यस्तरीय हातमाग कापड स्पर्धा, पुरस्कार वितरण समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास आणि मत्सव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.जगाच्या तुलनेत रेशीम उत्पादन आपल्या देशात चिंताजनक आहे. चीनमध्ये रेशीमचे उत्पादन १३ टक्के असून आपल्याकडील हे प्रमाण अत्यंत तुरळक आहे. यामधून तळागाळात उद्योग निर्माण होऊ शकतील. या व्यवसायात अडचणी आहेत, विक्री करताना कर्नाटकात फसवणुकीचे प्रकार घडतात. समतादूतांनी यावर काम करावे. समूह केल्याशिवाय मनरेगाची योजना राबविता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांचे गट करून मनरेगाची योजना राबवण्यासोबतच मनरेगाला निधीची कमतरता भासून न देता समतादूताच्या माध्यमातून मनरेगाची योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे ते म्हणाले. पैठणीचे ब्रँडिंग करून माल विकण्यासोबतच ग्रामीण भागातील हातमाग उत्पादकांनी मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शने भरवावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना उत्पादन खर्चात पन्नास टक्के नफा देण्याचा केलेला संकल्प रेशीम उत्पादनातून शक्य आहे. त्यामुळे राज्यातील रेशीम उत्पादनाचा टक्का वाढविण्यासाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्रासह परदेश दौरे काढण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.खोतकर म्हणाले, की राज्यात हातमाग व रेशीम उद्योगाची स्थिती बदलून त्याला गती देण्याची आवश्यकता आहे.कृती आराखड्याचे नियोजन आवश्यकपरदेशातील नवनवीनसंकल्पनांचा आपल्या शेतकºयांना लाभ होऊन उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. समतादूताच्या सहकार्याने मनरेगाच्या माध्यमातून केवळ पंचवीस दिवसात पाच हजार एकरांवर तुतीचे क्षेत्र वाढविण्यात आले असून आगामी दोनशे दिवसांच्या कृती आराखड्याचे नियोजन करावे, असेही देशमुख म्हणाले.पुणे आणि औरंगाबादमध्ये रेशीम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. एक संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी अभ्यासू असून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उत्पादकांना प्रशिक्षण अथवा माहिती घेण्यासाठी परदेशात जायचे असल्यास त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकारSubhash Deshmukhसुभाष देशमुख