शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

स्वच्छतेबाबत महापालिकेला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:25 IST

शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

रावेत : शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत शहरात विविध वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत संदेश देणारे फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु गुरुद्वारा चौकात जनजागृतीची फलक लावले होते त्याच्या खालीच कचरा साचला होता़शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण १८ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती.केंद्र सरकारचे शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि मिशन निदेशक यांनी स्वच्छ शहर अभियान राबविण्याबाबत कळविले होते. कचरा समस्येकडे आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे फक्त स्वच्छ अभियानाचे होर्डिंग्ज लावून काही होणार नाही तर अशाप्रकारे कचरा फेकणाºयांवर पालिकेने कारवाईचा बडगा दाखवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक येणार म्हणून स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रबोधनाची मोहीम राबवली गेली. गुरुद्वारा चौकात सातत्याने कचरा फेकला जात असे़ येथे प्रशासनाने रंगरंगोटी करून परिसर सुशोभित केला आहे़याबाबत लोकमतने जनजागृती की अस्वच्छतेला प्रोत्साहन या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची पालिका प्रशासन आणि ब प्रभागाने दखल घेत ज्या ठिकाणी कचरा सातत्याने टाकला जातो अशा ठिकाणी साचलेला कचरा काढून तेथे रंगरंगोटी करून कचरा टाकणारी जागा आकर्षक केल्याने येथे सध्या कचरा फेकला जात नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड