शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पाणीपुरवठा जमा-खर्च तुटीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:01 IST

शहराच्या पाणीपुरवठ्यावर भांडवली खर्च जास्त होत आहे. खर्चापेक्षा उत्पन्न अत्यंत कमी आहे. पाणीपट्टी वाढ सुचविली आहे. त्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ होते

पिंपरी : शहराच्या पाणीपुरवठ्यावर भांडवली खर्च जास्त होत आहे. खर्चापेक्षा उत्पन्न अत्यंत कमी आहे. पाणीपट्टी वाढ सुचविली आहे. त्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ होते. यावर अवलंबून आहे. भविष्याच्या दृष्टीने पाणीपुरवठ्यावर जास्त खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी अधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे़ तसेच पाणीपट्टीत वाढही आवश्यक आहे, याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेसमोर आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.प्रशासनाने मालमत्ता व पाणीपुरवठा लाभ करात वाढ सुचविली होती. याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये होणार आहे. पाणीपट्टीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत, याविषयी आयुक्तांनी भूमिका मांडली.ते म्हणाले, ‘पाणीपुरवठ्यावर जेवढा खर्च होतो. तेवढे उत्पन्न अपेक्षित असते. त्या हेतूने पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित केली होती. पाणीगळती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी आणने, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाण्यासाठी सहाशे कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे.’’