शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभाग त्रासासाठी नव्हे

By admin | Updated: November 30, 2015 01:44 IST

त्रास देण्यासाठी नाही, सोयीसाठी प्राप्तिकर विभाग आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त २३ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे

पिंपरी : त्रास देण्यासाठी नाही, सोयीसाठी प्राप्तिकर विभाग आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त २३ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे. फक्त ४ कोटी लोकच विवरणपत्र दाखल करतात. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे मत आकुर्डी येथील प्राप्तिकर सह आयुक्त डॉ. महेश आखाडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर, मुंबई आणि राजगुरूनगर व्यापारी महासंघ यांच्या वतीने राजगुरूनगर येथील महावीरभवन येथे ‘प्राप्तिकर शंका समाधान व व्यापारी मेळावा’ झाला. या वेळी आखाडे बोलत होते. डॉ. महेश आखाडे म्हणाले, ‘‘प्राप्तिकर खाते देशाच्या विकासासाठी आहे. प्राप्तिकराच्या उत्पन्नातूनच जनतेच्या सोयीचे अनेक उपयुक्त सरकारतर्फे राबविले जातात. त्यामुळे प्राप्तिकर विवरण पत्र भरून योग्य तो कर भरण्याची आपली केवळ कायदेशीर जबाबदारी नसून, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्राप्तिकर खाते करदात्यांना त्रास देण्यासाठी नाही, तर त्यांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी आहे. ’’मुख्य संयोजक अशोक पगारिया यांनी मेळाव्याची भूमिका विशद केली. दिलीप कटारे यांनी स्वागत केले. चंदन खारीवाल यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व मोतीलाल गदिया यांनी आभार मानले. प्रा. अविनाश कोहीनकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना डॉ. आखाडे यांनी उत्तरे दिली. या वेळी विजय भन्साळी, राहुल तांबे, संतोष बोथरा, प्रदीप कासवा, विभूते, प्रकाश गादिया आदी उपस्थित होते. विनय लोढा, विकास सुभेदार, अरुण जाजू यांनी संयोजन केले.(प्रतिनिधी)