शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

प्राप्तिकर विभाग त्रासासाठी नव्हे

By admin | Updated: November 30, 2015 01:44 IST

त्रास देण्यासाठी नाही, सोयीसाठी प्राप्तिकर विभाग आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त २३ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे

पिंपरी : त्रास देण्यासाठी नाही, सोयीसाठी प्राप्तिकर विभाग आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त २३ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे. फक्त ४ कोटी लोकच विवरणपत्र दाखल करतात. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे मत आकुर्डी येथील प्राप्तिकर सह आयुक्त डॉ. महेश आखाडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर, मुंबई आणि राजगुरूनगर व्यापारी महासंघ यांच्या वतीने राजगुरूनगर येथील महावीरभवन येथे ‘प्राप्तिकर शंका समाधान व व्यापारी मेळावा’ झाला. या वेळी आखाडे बोलत होते. डॉ. महेश आखाडे म्हणाले, ‘‘प्राप्तिकर खाते देशाच्या विकासासाठी आहे. प्राप्तिकराच्या उत्पन्नातूनच जनतेच्या सोयीचे अनेक उपयुक्त सरकारतर्फे राबविले जातात. त्यामुळे प्राप्तिकर विवरण पत्र भरून योग्य तो कर भरण्याची आपली केवळ कायदेशीर जबाबदारी नसून, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्राप्तिकर खाते करदात्यांना त्रास देण्यासाठी नाही, तर त्यांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी आहे. ’’मुख्य संयोजक अशोक पगारिया यांनी मेळाव्याची भूमिका विशद केली. दिलीप कटारे यांनी स्वागत केले. चंदन खारीवाल यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व मोतीलाल गदिया यांनी आभार मानले. प्रा. अविनाश कोहीनकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना डॉ. आखाडे यांनी उत्तरे दिली. या वेळी विजय भन्साळी, राहुल तांबे, संतोष बोथरा, प्रदीप कासवा, विभूते, प्रकाश गादिया आदी उपस्थित होते. विनय लोढा, विकास सुभेदार, अरुण जाजू यांनी संयोजन केले.(प्रतिनिधी)