शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:33 IST

संख्याबळाअभावी मागील वर्षभरापासून प्रशासकाद्वारे चाललेला हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार यापुढेदेखील सुरूच राहणार आहे.

हिंजवडी : संख्याबळाअभावी मागील वर्षभरापासून प्रशासकाद्वारे चाललेला हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार यापुढेदेखील सुरूच राहणार आहे. नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांना नियोजित सरपंच-उपसरपंच निवडणूक अखेर रद्द करावी लागली.हिंजवडी ग्रामपंचायतीचे निम्म्याहून अधिक सदस्य अपात्र ठरले असताना प्रशासनाकडून जिल्हाधिकाºयांना चुकीची माहिती देण्यात आल्याने जिल्हाधिकाºयांकडून गुरुवारी (ता.२७) लावण्यात आलेली हिंजवडी ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यात आली.सतरापैकी नऊ सदस्य अपात्र ठरल्याने अल्पमतात राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीतील केवळ आठ सदस्यांमध्येच निवड प्रक्रिया केली जाणार होती. अपात्र ठरलेल्या सदस्यांच्या जागी पोटनिवडणूक घेण्याऐवजी थेट सरपंच-उपसरपंचाची निवडणूक का लावली याचे गौडबंगाल ग्रामस्थांना उमगले नाही.