शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:44 IST

तालुका ते देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविलेल्या तसेच ‘आयटी पार्क’ व रायसोनी इंडस्ट्रियल पार्कमुळे माण गाव आणि परिसरात झपाट्याने नागरिकरण झाले

वाकड : तालुका ते देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविलेल्या तसेच ‘आयटी पार्क’ व रायसोनी इंडस्ट्रियल पार्कमुळे माण गाव आणि परिसरात झपाट्याने नागरिकरण झाले. ‘आयटी’च्या डोलाºयाला आणि नागरिकांच्या वाढत्या लोंढ्याला नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. सुनियोजित विकासासाठी येथे महापालिका अत्यंत गरजेची असल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे, तर काहींचा समावेशाला विरोध आहे.आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनगावच्या विकासावर भर देणारी ग्रामपंचात अशी ओळख असताना अनेक नवीन लोकहिताचे प्रकल्प राबविणारी ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.विविध सुविधा ग्रामपंचायत सक्षमपणे पुरवित असताना मग महापालिका कशाला, असा काही ग्रामस्थांचा प्रश्न आहे.जनगणनेनुसार ८२२२ इतकी गावाची लोकसंख्या आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे ४० हजारांवर पोहोचली आहे.गावाचे एकूण क्षेत्रफळ १९०५.४६ हेक्टर असून येथे सुमारे ७० आयटी कंपन्या असल्याने भू संपादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. गावाच्या वाड्या-वस्त्यांतही मोठ्या प्रमाणावर भाडेकरू वास्तव्यास आहेत.माण गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकास होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.अनधिकृत बांधकामांकडे पीएमआरडीए डोळेझाक करीत आहे. ग्रामपंचायत आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी बोअरवेल आणि टँकरला मागणी आहे.