शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:44 IST

तालुका ते देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविलेल्या तसेच ‘आयटी पार्क’ व रायसोनी इंडस्ट्रियल पार्कमुळे माण गाव आणि परिसरात झपाट्याने नागरिकरण झाले

वाकड : तालुका ते देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविलेल्या तसेच ‘आयटी पार्क’ व रायसोनी इंडस्ट्रियल पार्कमुळे माण गाव आणि परिसरात झपाट्याने नागरिकरण झाले. ‘आयटी’च्या डोलाºयाला आणि नागरिकांच्या वाढत्या लोंढ्याला नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. सुनियोजित विकासासाठी येथे महापालिका अत्यंत गरजेची असल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे, तर काहींचा समावेशाला विरोध आहे.आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनगावच्या विकासावर भर देणारी ग्रामपंचात अशी ओळख असताना अनेक नवीन लोकहिताचे प्रकल्प राबविणारी ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.विविध सुविधा ग्रामपंचायत सक्षमपणे पुरवित असताना मग महापालिका कशाला, असा काही ग्रामस्थांचा प्रश्न आहे.जनगणनेनुसार ८२२२ इतकी गावाची लोकसंख्या आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे ४० हजारांवर पोहोचली आहे.गावाचे एकूण क्षेत्रफळ १९०५.४६ हेक्टर असून येथे सुमारे ७० आयटी कंपन्या असल्याने भू संपादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. गावाच्या वाड्या-वस्त्यांतही मोठ्या प्रमाणावर भाडेकरू वास्तव्यास आहेत.माण गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकास होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.अनधिकृत बांधकामांकडे पीएमआरडीए डोळेझाक करीत आहे. ग्रामपंचायत आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी बोअरवेल आणि टँकरला मागणी आहे.