शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आग लागूनही अग्निशामक दलाने दिला नाही प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:40 IST

खडकीतील घटना : तेरा दुचाकी झाल्या खाक; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

खडकी : खडकीत दुचाकी जाळल्याची घटना घडल्यानंतर पाथरकर चाळ येथील अनेक लोकांनी खडकी बोर्डाच्या अग्निशामक दलाला फोनवरून माहिती देण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बोर्डाच्या अग्निशामक दलातर्फे कोणीही फोन घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या अग्निशामक दलाचा उपयोग काय, असा प्रश्न बोर्डाचे अग्निशामक दल प्रमुख बी. एस. नाईक यांना विचारला असता, ‘कदाचित फोनमध्ये खराबी असू शकते. तसेच रात्रीच्या पाळीतील कर्मचाऱ्यांना विचारून बघतो,’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

येथील पाथरकर चाळमधील भर वस्तीत पहाटे साडेतीन ते पावणेचारच्या दरम्यान अज्ञातांकडून वस्तीत लावलेल्या दुचाक्या जाळण्यात आल्या. त्यात १३ दुचाकी खाक झाल्या. शेजारी उभ्या दुचाक्यांनाही आगीची झळ लागल्यामुळे इतर दहा ते पंधरा दुचाक्यांचे नुकसान झाले. वस्तीमधील तरुणांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाला फोन केला असता, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तरुणांनी वस्तीमधील घरासमोर असलेल्या पाण्याच्या ड्रममधून पाणी आणून आगीवर नियंत्रण आणले. सुदैवाने जीवितहानी टळली.खडकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांची गस्त खडकीत न होणे हे एक कारणही या गोष्टीस कारणीभूत ठरत आहे. खडकीत पोलीस गस्त मारत नाही, अशी तक्रार खडकीकरांनी केली आहे.

 

टॅग्स :Khadkiखडकी