शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पंधराशे स्वच्छता कामगारांना संरक्षण, आठ प्रभागात होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:07 IST

पिंपरी : एसएआय आणि भविष्यनिर्वाहनिधी न भरणा-या पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात स्वच्छतेचे काम करणा-या स्वयंरोजगार संस्थांवर महापालिकेने कारवाईचे धोरण अवलंबिले होते.

पिंपरी : एसएआय आणि भविष्यनिर्वाहनिधी न भरणा-या पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात स्वच्छतेचे काम करणा-या स्वयंरोजगार संस्थांवर महापालिकेने कारवाईचे धोरण अवलंबिले होते. नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे़, त्यामुळे स्वच्छतेचे काम करणाºया कष्टकºयांचे काय होणार असा प्रश्न होता. मात्र, ठेकेदार जरी नवे असले तरी कामगार तेच असणार आहेत, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. स्वच्छतेचे काम करणाºया पंधराशे कर्मचाºयांना संरक्षण मिळणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात एसएआय आणि भविष्यनिर्वाहनिधी न भरणाºया स्वच्छतेचे काम करणाºया स्वयंरोजगार संस्थांवर कारवाईचा बडगा स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी उगारला होता. त्यामुळे संस्थांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठाविला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. दरम्यान महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान संबंधित संस्थांनी महापालिकेविरोधात उपोषण सुरू केले आहे.दरम्यान स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘इएसआय आणि पीएफ न भरणाºयांमुळे सर्वसामान्य कष्टकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक होत होती. त्यामुळे काही संस्थांवर कारवाई केली. कामगारांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी ही कारवाई केली. ’’>आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘एखाद्या संस्थेला काम दिल्यानंतर नियमानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक असते. काही संस्था नियमांचे पालन आणि कामगार सुरक्षेच्या दृष्टीने काम न करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काम थांबविले होते. त्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया केली. त्यास संबंधित संस्थांनी न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित संस्थांची मागणी फेटाळली. स्वच्छतेचे काम करणाºया संस्था जरी नव्या असल्या तरी त्यांना हेच कर्मचारी ठेवावेत, अशा सूचना केल्या आहेत. नवीन निविदा प्रक्रियेत उलट कामगार सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. पंधराशे कामगारांसह साडेसहाशे कामगारांची आवश्यकता भासणार आहे. ’’