शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

पालकाला भरावी लागली फी

By admin | Updated: August 11, 2015 03:47 IST

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह रीतसर अर्ज करूनही रेशनकार्डमध्ये नाव नसल्याचे कारण देत अर्ज नाकारण्याचा प्रकार हवेली तहसील कार्यालयाकडून घडला आहे.

पिंपरी : उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह रीतसर अर्ज करूनही रेशनकार्डमध्ये नाव नसल्याचे कारण देत अर्ज नाकारण्याचा प्रकार हवेली तहसील कार्यालयाकडून घडला आहे. रेशनकार्डमध्ये नाव असतानाही अर्ज फेटाळल्याने शैक्षणिक शुल्क भरण्याची पाळी पालकांवर आली आहे. मात्र, अर्जातून रेशनकार्डची झेरॉक्सच गायब झाल्याचे सोमवारी (दि. १०) उघडकीस आले. रेशनकार्डमध्ये दोघींची नावे असतानाही सदर कारण दिल्याने त्यांना धक्का बसला. शुल्क भरण्याची मुदत संपत असल्याने तुरुकमारे यांनी अकरावीसाठी १५ हजार रुपये आणि दुसरीसाठी ११ हजार रुपये जमा केले. विनंती केल्याने संबंधित संस्थेने एकूण शुल्कात हप्ते दिल्याने त्यांनी ते भरले. त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. वडिलांच्या उपचारासाठी जवळची रक्कम खर्ची झाली आहे. पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून तडजोड करून त्यांनी हे शुल्क भरले. मात्र, आवश्यक कागदपत्रे देऊनही उत्पन्नाचा दाखला नाकारल्याने त्यांना मानसिक ताण आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पद्धतीने असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तुरुकमारे सोमवारी (दि. १०) चौकशीसाठी कार्यालयात गेले असता, अर्जातून रेशनकार्डची झेराक्स प्रतच गायब असल्याचे दिसले. या संदर्भात नायब तहसीलदार पुनाजी थिटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘या संदर्भात कारवाई सुरू आहे. संबंधितांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. योग्य कार्यवाही केली जात आहे.’’ (प्रतिनिधी)दहा दिवसांनी दिले नामंजुरीचे पत्रबौद्धनगर, पिंपरी येथील भीमराव तुरुकमारे यांच्या एका मुलीस मोरवाडीतील एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत अकरावीत प्रवेश मिळाला आहे, तर लहान मुलगी पिंपरीतील आर्य समाज मंदिर विद्यालयात दुसरीस आहे. या दोघींच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी म्हणून उत्पन्न दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी तुरुकमारे यांनी १० जुलैला आकुर्डीतील हवेली तहसील कार्यालयात अर्ज केला. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली. मात्र, रेशनकार्डमध्ये दोघींची नावे नसल्याचे कारण देत, दहा दिवसांंनी त्यांना नामंजुरीचे पत्र दिले.