शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जैन धर्माचा इतिहास तंत्रज्ञानाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:42 IST

सिद्धार्थ जबडे : जैन साहित्य इतिहास परिषदेचा समारोप; डिजिटल साहित्य निर्माण करण्याची गरज व्यक्त

पिंपरी : जैन धर्माचा इतिहास, तत्त्वज्ञान व शिकवण ही सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांपर्यंत पोहोचवायला हवी, असे प्रतिपादन विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ जबडे यांनी केले. थेरगाव येथे सकल जैन समाज पिंपरी-चिंचवड आयोजित महाराष्ट्र जैन साहित्य इतिहास परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. महावीर अक्कोळे होते. या वेळी महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे संस्थापक श्रेणिक अन्नदाते, अधिवेशन संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया आदी उपस्थित होते.

जबडे म्हणाले, अधिवेशनात जैन धर्माचा इतिहास व जगाचा इतिहास यांचा मेळ घालण्यात आला. सध्याचे डिजिटल युग आहे. युवा पिढी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. या मोठ्या बदलाचे आपण भागिदार आहोत. सध्या तंत्रज्ञान बदलत असून, या बदलत्या तंत्रज्ञानाशी सांगड घालून पुढच्या पिढीला जैन धर्माच्या इतिहासाची समृद्धी आपण देणे गरजेचे आहे. सध्याची पिढी वाचनाऐवजी मोबाइलवर व्हिडिओ व ऑडिओ ऐकण्यास प्राधान्य देते. या डिजिटल युगात इतिहासाची माहिती देणारे व्हिडिओ, ऑडिओ तयार करून युवा पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

डॉ. अक्कोळे म्हणाले, इतिहासाचे काम केवळ भूतकाळातील घटनांची नोंद करणे नव्हे, तर भूतकाळातील संदर्भ देऊन वर्तमान काळातील घटनांवर नजर ठेवून त्यांची नोंद ठेवणे, हेही महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी झालेल्या सत्रात ‘शोधनिबंध वाचन’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित जितेंद्र राठी होते. वंदना अजमेरी यांनी ‘इतिहास-मांगीतुंगीचा’, महावीर उदगीरकर यांनी ‘मराठवाड्यातील जैन धर्म’ तर सीमा गांधी यांनी राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी म. सा.’ या विषयावर विचार मांडले.