शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

उद्योजकांच्या उलाढालीला शॉक

By admin | Updated: July 13, 2016 00:28 IST

एमआयडीसी भागात दररोज सहा ते सात तास वीजपुरवठा खंडित केला जातो. तळवडे, चिखली, भोसरी सर्वच भागात वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा फटका

पिंपरी : एमआयडीसी भागात दररोज सहा ते सात तास वीजपुरवठा खंडित केला जातो. तळवडे, चिखली, भोसरी सर्वच भागात वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा फटका आर्थिक मंदीत पिचलेल्या उद्योजकांना सोसावा लागत आहे. एमआयडीसीत विजेची होणारी दरवाढ व वारंवार वीज खंडित होत असल्याने कामाचे तास कमी होऊन आर्थिक उलाढाल कमी होत आहे.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दर वर्षी ५.५ टक्के चक्रवाढ पद्धतीने दरवाढ करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला आहे. नव्या प्रस्तावामुळे ३९ हजार कोटींचा आर्थिक बोजा उद्योजकांवर पडणार आहे. मे, जून व जुलै महिन्यासाठी इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली १.१ टक्के दरवाढीचा निर्णय झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्क्यांनी विजेचे दर जास्त आहे. महाराष्ट्रापुरती असणारी वीजदरवाढ आणि जागतिक मंदी यामुळे औद्योगिक क्षेत्र संकटात आहे. त्यातून सावरण्याची शक्यता कमी आहे. त्याचा फटका कामगारांना बसायला लागला असून कपात होत आहे. सध्या बहुतांश कारखाने एका शिफ्टमध्ये सुरू असून, कामगारांचे पगार करायची ऐपत राहिली नाही, अशा तक्रारी लघुउद्योजकांकडून येत आहेत. उत्पादनात सतत घट होत असल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.उद्योजकांकडून कामगारांची कपात करण्यात येत आहे. यंदा पगारवाढही फारशी झाली नसून, कामगारांना तुटपुंज्या पगारात काम करावे लागत आहे. उत्पादनात घट झाल्याने छोट्या उद्योजकांना पाच दिवसांचा आठवडा करावा लागला आहे. (प्रतिनिधी)