शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने रोपवाटिका धोक्यात

By admin | Updated: June 23, 2016 02:00 IST

पावसाने ओढ दिल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून, काही शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवणूक करून सुरू केलेल्या रोपवाटिका (नर्सरी) संकटात आल्या आहेत

पवनानगर : पावसाने ओढ दिल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून, काही शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवणूक करून सुरू केलेल्या रोपवाटिका (नर्सरी) संकटात आल्या आहेत. पाणी नसल्याने या रोपवाटिका सुकण्याच्या मार्गावर आहेत. या रोपवाटिकाधारकांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी रोपवाटिकाधारक करत आहेत.तालुक्यात शेतकऱ्यांनी आपापल्या घराजवळ किंवा शेतात रोपवाटिका उभारल्या आहेत. या रोपवाटिकेतून विविध भाज्यांची रोपे विकली जातात. मात्र पावसाने ओढ दिल्याने या रोपवाटिका सुकायला लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.तालुक्यात अशा अनेक गावांत शेतकऱ्यांनी रोपवाटिका उभारल्या आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांना पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने या रोपांना पाणी कुठून द्यायचे, असा प्रश्न पडला आहे. पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले कोरडे पडले आहेत. त्याचा बहुतेक फटका रोपवाटिकावाल्यांना बसत आहे. पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांना रोपवाटिका जगविण्याची चिंता नाही.राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी लोणावळा परिसर वगळता तालुक्यात पावसाने अपेक्षीत हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भात आणि खरिपातील इतर पिकांची पेरणी लांबली आहे. काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच भाताची पेरणी केली आहे. मात्र, उगवलेले रोपे जगविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)