शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

झोपडपट्टी पुनर्वसनाचा सर्व्हे करा

By admin | Updated: September 15, 2015 04:15 IST

महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

- राहुल वडमारे,  पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तेथील झोपडपट्टी नाल्यांवर, गटारींवर होत्या. घाण कचरा, दुर्गंधी, दर वर्षी येणारा नदीला पूर यांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठा सामना करत असतानाही झोपडपट्टीधारक संकटाच्या वेळेस एकमेकांकरिता धावून जायचे. मदत करायचे. दादागिरी, गुंडगिरी, फसवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन विरोध करायचे. जसेच्या तसे उत्तर द्यायचे. अशांना पोलीस पकडायला आले, तर ते सापडायचे नाहीत. कारण झोपडपट्टीतल्या नागरिकालाच माहीत होते की, कुठली गल्ली बाहेर पडायची आहे. त्यामुळे पोलिसांची दमछाक व्हायची. अशा प्रकारे झोपडपट्टीतले लोकजीवन जगत होते.या सर्वांतून झोपडपट्टीधारकांना बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, सत्य आज उलट आहे. ज्या वेळेस हे लोक झोपडपट्टीत राहत होते, तेव्हा ते समाधानी व गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु, आज हे लोक चांगल्या स्वरूपातील घरे मिळूनही आम्हाला झोपडपट्टीच बरी होती, असे म्हण्याची वेळ आली आहे. कारण, या लोकांना येथे अनेक प्रकारच्या दादागिरीला, गुंडगिरीला नेतेगिरीला सामोरे जावे लागत आहे. दर आठ दिवसांनी या ठिकाणी काही तरी भांडणे होत आहेत. रात्री-बेरात्री आरडा ओरडीला सामोरे जावे लागत आहे. ही लोक अशिक्षित असल्यामुळे ते काय, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार आहेत. गरीब लोक काय न्याय मागणार आहेत? महापालिकेने ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला, तो यशस्वी झाला का, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. ही संपत्ती महापालिकेचीच आहे. चुकीच्या गोष्टींवर निर्बंध लादणे हे गरजेचे आहे. लेखक - धम्मदीप प्रतिष्ठानाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.