शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

झोपडपट्टी पुनर्वसनाचा सर्व्हे करा

By admin | Updated: September 15, 2015 04:15 IST

महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

- राहुल वडमारे,  पिंपरी महापालिकेच्या वतीने शहरात अनेक महत्त्वाच्या मोकळ्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला गेला आहे. या प्रकल्पाचे फेर सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. तेथील झोपडपट्टी नाल्यांवर, गटारींवर होत्या. घाण कचरा, दुर्गंधी, दर वर्षी येणारा नदीला पूर यांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठा सामना करत असतानाही झोपडपट्टीधारक संकटाच्या वेळेस एकमेकांकरिता धावून जायचे. मदत करायचे. दादागिरी, गुंडगिरी, फसवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन विरोध करायचे. जसेच्या तसे उत्तर द्यायचे. अशांना पोलीस पकडायला आले, तर ते सापडायचे नाहीत. कारण झोपडपट्टीतल्या नागरिकालाच माहीत होते की, कुठली गल्ली बाहेर पडायची आहे. त्यामुळे पोलिसांची दमछाक व्हायची. अशा प्रकारे झोपडपट्टीतले लोकजीवन जगत होते.या सर्वांतून झोपडपट्टीधारकांना बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, सत्य आज उलट आहे. ज्या वेळेस हे लोक झोपडपट्टीत राहत होते, तेव्हा ते समाधानी व गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु, आज हे लोक चांगल्या स्वरूपातील घरे मिळूनही आम्हाला झोपडपट्टीच बरी होती, असे म्हण्याची वेळ आली आहे. कारण, या लोकांना येथे अनेक प्रकारच्या दादागिरीला, गुंडगिरीला नेतेगिरीला सामोरे जावे लागत आहे. दर आठ दिवसांनी या ठिकाणी काही तरी भांडणे होत आहेत. रात्री-बेरात्री आरडा ओरडीला सामोरे जावे लागत आहे. ही लोक अशिक्षित असल्यामुळे ते काय, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार आहेत. गरीब लोक काय न्याय मागणार आहेत? महापालिकेने ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला, तो यशस्वी झाला का, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे. ही संपत्ती महापालिकेचीच आहे. चुकीच्या गोष्टींवर निर्बंध लादणे हे गरजेचे आहे. लेखक - धम्मदीप प्रतिष्ठानाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.