शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

रब्बी हंगामातील लागवडींना वेग

By admin | Updated: October 5, 2016 01:19 IST

खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. परतीच्या मुसळधार पावसाने परिसरातील जलस्रोत खळखळू लागले आहेत. त्यामुळे विहिरींमधील पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, रब्बी हंगामातील कांदालागवडींच्या कामांना त्याचा अधिक फायदा होत आहे. परिसरात काही ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणीची कामे मार्गी लागली आहेत, तर काही ठिकाणी जमिनींचा वापसा पाहून पेरणी केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने कांदालागवडीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. चालू वर्षी पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या दिवसात वरुणराजाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या होत्या. परंतु, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ ओढीनंतर वरुणराजाची चांगल्या प्रमाणात कृपा झाल्याने पाण्याची चिंता दूर होण्यास मदत झाली. उशिरा का होईना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीला पसंती देऊन पेरणीची कामे उरकवून घेत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी काही परिसरात बिनपेरणीच्याच अवस्थेत होत्या. सध्या रब्बी हंगामाचा कालखंड सुरु झाल्याने बळीराजाने या हंगामातील पिकांच्या पेरणीला बैलांच्या साह्याने सुरुवात केली आहे. (वार्ताहर)