शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालिकेच्या अनिर्बंध पाणी उपशावर बंदी, राज्य शासनाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 02:31 IST

महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा

पिंपरी : महापालिकेकडून सुरू असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून ५०० एमएलडी नव्हे, तर ४७० एमएलडीच दैनंदिन पाणी उपसा करा, असा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे शहराची पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्या विषयी सत्ताधारी आणि विरोधकांनीही स्थायी समितीत नाराजी व्यक्त केली होती. त्याविषयी आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘शहर वेगाने वाढत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, चिखली, वाकड परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाणी कमी पडत आहे. त्यासाठी अधिकचे ५०एमएलडीपाणी उचलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरासाठी ४७० एमएलडी पाणी उचलले जात आहे. काही दिवसांपासून रोज ५०० एमएलडी पाणी उचलले जात होते. परंतु, राज्य सरकारने जेवढे पाणी निश्चित केले आहे. तेवढेच उचला, असे आदेश दिले आहेत.पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी झाली आहे. नळजोड नादुरुस्त झाले आहेत. अनधिकृत नळजोडणी अधिक आहे. ते तोडण्यात येणार आहेत. पाइपलाइन दुरुस्त झाल्यास गळीत थांबून शहराची तहान भागू शकते.अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पॉलिसी आणण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेतर्फे वाघोलीतील पाणी योजनेचानवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात वाघोलीतून दिघी, मोशी, चिखली परिसरासाठी पाणी आणण्याचे नियोजन आहे. शहराच्या काही भागात पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले, की पाण्याची समस्या उद्भवते. पाणी उपलब्धता वाढविणे मोठे आव्हान आहे.