शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:42 IST

नागरिकांची सजगता वाढली; ऑनलाइन तक्रारीचे प्रमाण ९५ टक्के

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारी दाखल झाल्या असून, सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. त्यात आॅनलाइन तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. २४१ तक्रारी आॅनलाइन आणि १२ तक्रारी आॅफलाइन दाखल झाल्या आहेत. निवडणुकीबाबत नागरिकांची सजगता वाढल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत.सर्वाधिक तक्रारी पिंपरी विधानसभेतआचारसंहिता भंगाच्या सर्वाधिक तक्रारी पिंपरीत दाखल झाल्या आहेत. ९२ तक्रारी पिंपरीत तर त्यापाठोपाठ चिंचवडला ८२, मावळला ४४ आणि सर्वांत कमी तक्रारी पनवेलमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच आॅफलाइन तक्रारी सर्वाधिक चार या पिंपरी विधानसभेत, चिंचवडमध्ये तीन आणि मावळ, उरणमध्ये प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या २५३ तक्रारींवर कार्यवाही केली असून, सर्वच तक्रारी निकाली काढल्या आहेत. प्रलंबित तक्रारी अजिबात नाहीत.गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅप विकसितनिवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना आॅनलाइन तक्रारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नागरिकांच्या तक्रारी अधिक दाखल होत आहेत. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अ‍ॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे अपेक्षित आहे. तसेच आॅफलाइन तक्रारींची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.पथनाट्य, फेऱ्या या माध्यमांतून मतदारजागृती केली जात आहे. निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, तसेच आॅनलाइन तक्रारी दाखल करण्यावर भर दिला आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघांत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सातव्या मजल्यावर कार्यालय सुरूकेले आहे.सुरुवातीच्या कालखंडात खोट्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, त्यांची तपासणी काटेकोरपणे होत असल्याने दुसºया आणि महत्त्वाच्या टप्प्यात खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तपासणीमुळे खोट्या तक्रारदारांना चाप बसणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaval-pcमावळ