शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    मुलांनी हट्ट केला की एक सणकन ठेवून देता? ७ कारणं, हात उचलूच नका-तुम्हाला राग येतो कसला..

    By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:51 IST

    1 / 8
    एकदा, दोनदा सांगून ऐकलं नाही तर बरेचजण मुलांवर हात उचलतात. त्यांना शारिरिक शिक्षा देणं. त्यांच्या वाढीवर अत्यंत नकारात्मक परिणाम करते. (The Negative Impact OF Physical Punishment Of Children)
    2 / 8
    मुलांना मारल्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण होते. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. (Parenting Tips)
    3 / 8
    जी मुलं सतत मार खातात ती पुढे जाऊन अधिक हट्टी किंवा हिंसक बनवण्याची शक्यता असते.
    4 / 8
    पालकांनी हात उचलल्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर कमी होऊन भिती आणि राग निर्माण होतो. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो.
    5 / 8
    चुकांवरून मार मिळाल्यास मुलं नवीन गोष्टी शिकायला घाबरतात आणि चुका लपवण्यासाठी खोटं बोलतात.
    6 / 8
    मारल्यामुळे मुलांना आपण सुरक्षित नाही आहोत असं वाटू शकतं. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरच होतो.
    7 / 8
    समस्या सोडवण्यासाठी हिंसा हाच मार्ग आहे असा चुकीचा संदेश मुलांपर्यंत पोहोचतो.
    8 / 8
    शिस्त लावण्यासाठी मारहाणीपेक्षा संवाद आणि प्रेमाचा आधार घेणं केव्हाही चांगलं मारल्यामुळे मुलं सुधारण्याऐवजी अधिक बंडखोर होतात
    टॅग्स :Parenting Tipsपालकत्व