शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

पुलावर साचणारे पाणी ठरतेय त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST

गंगाखेड ते परभणी महामार्गावर तालुक्यातील खळी गाव परिसरात खळी पाटीजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर झालेले खोलगट खड्डे बुजविण्यात आले ...

गंगाखेड ते परभणी महामार्गावर तालुक्यातील खळी गाव परिसरात खळी पाटीजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर झालेले खोलगट खड्डे बुजविण्यात आले नाहीत. तसेच पुलावर पडणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी मोकळा मार्ग नसल्यामुळे पुलावरील खोलगट खड्ड्यात अंदाजे दीड ते दोन फूट पावसाचे पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे पुलावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने पाण्यातील खड्ड्यात दुचाकी आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. गोदावरी नदी पुलावर साचणारे पाणी दुचाकी चालकांसाठी जीवघेणे ठरत असून हे पाणी भविष्यात निजामकालीन पुलाला ही धोकादायक ठरणार असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. पाऊस येताच गोदावरी नदीच्या पुलावर साचणाऱ्या पाण्यापासून कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी येथे साचणाऱ्या पाण्याला मोकळी वाट करून देत पुलावर पडलेले खोलगट खड्डे बुजवावे, अशी मागणी दुचाकी चालकांसह अन्य वाहनधारकांतून होत आहे.