शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

परभणीत थंडीमुळे पालेभाज्यांची आवक मंदावल्याने भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:12 IST

थंडीची लाट निर्माण झाल्याने भाजीपाल्याबरोबरच फळांचे भावही वधारले आहेत.

परभणीमध्ये मागील आठवड्यात थंडीची लाट निर्माण झाल्याने भाजीपाल्याबरोबरच फळांचे भावही वधारले आहेत. थंडीमुळे भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटली असून, सर्वच भाजीपाल्याचा भाव ५ ते १० रुपयांनी वाढला आहे.

थंडीमुळे भाजीपाल्याची आवक चांगलीच घटली आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. फुलकोबी १५ ते २० रुपये किलो, पानकोबी १० ते १२ किलो, मेथीची जुडी ४ ते ५ रुपये, मिरची २५ रुपये किलो, कांदा ६ ते ८ रुपये, बटाटे १० ते १२ रुपये किलो, या ठोक दराने विक्री झाले. फळांची आवकही घटल्याने फळांचे भावही वाढले आहेत. 

ठोक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार ८०० ते ९०० रुपये क्विंटल दराने विक्री होणारी केळी १ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेली आहे. टरबूज ५ रुपये किलो, खरबूज १० ते १२ रुपये किलो आणि डांळिबाचे भावही ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी