शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शासकीय योजनांचा होईना उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST

अस्ताव्यस्त वाहनांमुळे रहदारीला अडथळा परभणी : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर नागरिक अस्ताव्यस्त वाहने उभी करत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतून मुख्य ...

अस्ताव्यस्त वाहनांमुळे रहदारीला अडथळा

परभणी : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर नागरिक अस्ताव्यस्त वाहने उभी करत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतून मुख्य रस्त्याकडे येत असताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हातपंप दुरुस्त करण्याची मागणी

सोनपेठ : तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावांमधील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवू शकते. आतापासून या हातपंपाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे.

रस्त्यावरील पुलांचे काम रखडले

गंगाखेड : गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील ठिकठिकाणच्या पुलांचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.

नागरिकांना मास्क वापराचा विसर

परभणी : येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामांनिमित्त नागरिक नियमितपणे येतात. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.