शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तीन गावांचा कारभार सरपंचाविना चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST

पालम : तालुक्यातील तीन गावांमध्ये आरक्षण सोडती अंतर्गत ज्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंचपद आहे, त्या प्रवर्गाचे सदस्य गावात नसल्याने येथील ...

पालम : तालुक्यातील तीन गावांमध्ये आरक्षण सोडती अंतर्गत ज्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरपंचपद आहे, त्या प्रवर्गाचे सदस्य गावात नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. त्यामुळे उपसरपंचच या गावांचा कारभार चालविणार आहेत. पालम तालुक्यात दिनांक ८, १० व १२ फेब्रुवारी असे तीन दिवस ५३ गावांमधील सरपंच व उपसरपंचांच्या निवडी पूर्ण करण्यात आल्या आहेत. पेठशिवणी, फळा व उक्कडगाव या तिन्ही गावांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सदस्य नाही. आरक्षण सोडतीत या तिन्ही गावांचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले होते. या प्रवर्गातील महिला सदस्यच उपलब्ध नसल्याने सरपंच, उपसरपंच निवडीवेळी अधिकाऱ्यांचे पथक उपसरपंचांची निवड करून परतले. आता याबाबतचा अहवाल तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. त्यानंतर येथील सरपंचपदाच्या अनुषंगाने निर्णय होणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तूर्त तरी तिन्ही गावांचे सरपंचपद रिक्तच राहणार आहे.