शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्वसामान्यांच्या विरोधातील सरकारला धडा शिकवा : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 19:21 IST

अर्थव्यवस्था कोलमडली असून व्यापार ठप्प झाला आहे.

जिंतूर : नोटबंदी व जीएसटीसारख्या निर्णयाने संपूर्ण देशातील सामान्य माणूस देशोधडीला लागला आहे. याच सोबत या सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नाही अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सवांद यात्रेनिमित्त जिल्हा परिषद मैदानावर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या, शेतकरी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत सरकारला काही देणे घेणे नाही. राज्यामध्ये या सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. शासनाने केलेली कर्जमाफी ही ही फसवी आहे. शासन शेतकरीविरोधी आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून व्यापार ठप्प झाला आहे. हाताला काम नाही बेरोजगारी वाढली आहे. सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले असून सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणी