शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

परभणी जिल्ह्यात २०३ टक्के हरभºयाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:18 IST

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याने दोन्ही हंगामामधून शेतकºयांना मोठ्या अपेक्षा असतात़ त्यामुळे दरवर्षी खरीप आणि रबी हंगामाची जय्यत तयारी केली जाते़ सध्या खरीप हंगामामध्ये नगदी पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे त्यामुळे सोयाबीन, कापूस या दोनच पिकांची पेरणी वाढली़ रबी हंगामामध्ये गहू हे महत्त्वाचे पीक आहे़ दरवर्षी शेतकरी गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात़ त्याच जोडीला ज्वारी देखील घेतली जाते़ अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे़मात्र यावर्षी या परंपरेला छेद देत शेतकºयांनी गहू आणि ज्वारी या दोन्ही पिकांच्या तुलनेत हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे़ ५ वर्षांच्या पेरणीचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर्षीच्या रबी हंगामाचे नियोजन केले़ २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र रबीच्या पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ त्यानुसार २ लाख ५१ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीही झाली़ ९०़८१ टक्के पेरणी शेतकºयांनी उरकली आहे़ त्यामुळे रबी क्षेत्राचा कृषी हंगामाचा अंदाज जवळपास खरा ठरला आहे़ मात्र गहू, ज्वारी आणि हरभरा या तीन पिकांच्या पेरणीबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या तुतलनेत कमी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांनी पारंपारिक पद्धतीला फाटा दिल्याचे दिसत आहे़दरवर्षी गहू आणि ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात केला जात होता़ मात्र यावर्षी शेतकºयांनी हरभºयाला पसंती दिली आहे़ दरवर्षी प्रमाणे यावर्षी कृषी विभागाने ज्वारीच्या पिकासाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६० हेक्टर म्हणजे ६४ टक्के पेरणी झाली आहे़संशोधकांसमोरच आव्हानयावर्षी रबी हंगामात शेतकºयांकडून ज्वारी पिकाला फाटा देत हरभºयाची पेरणी वाढली आहे़ यासाठी वेगवेगळी कारणे आहेत़ कमी झालेले पशूधन, ज्वारी काढणीसाठी लागणारा खर्च या कारणांचा समावेश आहे़विशेष म्हणजे ज्वारीला भाव देखील चांगला मिळतो़ तरीही शेतकºयांनी ज्वारीच्या पेरणीकडे पाठ फिरवत हरभºयाची पेरणी केली आहे़त्यामुळे रबी हंगामामध्ये तत्काळ पैसा देणाºया ज्वारीला पर्यायी पिकांचे संशोधन करून शेतकºयांसमोर नवा पर्याय देण्याचे आव्हान कृषी संशोधकांसमोर निर्माण झाले आहे़