शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात २०३ टक्के हरभºयाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:18 IST

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याने दोन्ही हंगामामधून शेतकºयांना मोठ्या अपेक्षा असतात़ त्यामुळे दरवर्षी खरीप आणि रबी हंगामाची जय्यत तयारी केली जाते़ सध्या खरीप हंगामामध्ये नगदी पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे त्यामुळे सोयाबीन, कापूस या दोनच पिकांची पेरणी वाढली़ रबी हंगामामध्ये गहू हे महत्त्वाचे पीक आहे़ दरवर्षी शेतकरी गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात़ त्याच जोडीला ज्वारी देखील घेतली जाते़ अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे़मात्र यावर्षी या परंपरेला छेद देत शेतकºयांनी गहू आणि ज्वारी या दोन्ही पिकांच्या तुलनेत हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे़ ५ वर्षांच्या पेरणीचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर्षीच्या रबी हंगामाचे नियोजन केले़ २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र रबीच्या पेरणीसाठी प्रस्तावित केले होते़ त्यानुसार २ लाख ५१ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीही झाली़ ९०़८१ टक्के पेरणी शेतकºयांनी उरकली आहे़ त्यामुळे रबी क्षेत्राचा कृषी हंगामाचा अंदाज जवळपास खरा ठरला आहे़ मात्र गहू, ज्वारी आणि हरभरा या तीन पिकांच्या पेरणीबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या तुतलनेत कमी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे़ त्यामुळे यावर्षी शेतकºयांनी पारंपारिक पद्धतीला फाटा दिल्याचे दिसत आहे़दरवर्षी गहू आणि ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात केला जात होता़ मात्र यावर्षी शेतकºयांनी हरभºयाला पसंती दिली आहे़ दरवर्षी प्रमाणे यावर्षी कृषी विभागाने ज्वारीच्या पिकासाठी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६० हेक्टर म्हणजे ६४ टक्के पेरणी झाली आहे़संशोधकांसमोरच आव्हानयावर्षी रबी हंगामात शेतकºयांकडून ज्वारी पिकाला फाटा देत हरभºयाची पेरणी वाढली आहे़ यासाठी वेगवेगळी कारणे आहेत़ कमी झालेले पशूधन, ज्वारी काढणीसाठी लागणारा खर्च या कारणांचा समावेश आहे़विशेष म्हणजे ज्वारीला भाव देखील चांगला मिळतो़ तरीही शेतकºयांनी ज्वारीच्या पेरणीकडे पाठ फिरवत हरभºयाची पेरणी केली आहे़त्यामुळे रबी हंगामामध्ये तत्काळ पैसा देणाºया ज्वारीला पर्यायी पिकांचे संशोधन करून शेतकºयांसमोर नवा पर्याय देण्याचे आव्हान कृषी संशोधकांसमोर निर्माण झाले आहे़